Odisha Train Accident: कुणी हात गमावला, तर कुणी पाय, रक्तबंबाळ शरीर,तुम्हीही सुत्र व्हाल; ट्रेन अपघाताची आँखोदेखी

Odisha Train Accident: कुणी हात गमावला, तर कुणी पाय, रक्तबंबाळ शरीर,तुम्हीही सुत्र व्हाल; ट्रेन अपघाताची आँखोदेखी

एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 233 मृतदेह काढण्यात आले आहेत, तर 900 जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

बालासोर कुणाचा होत राहिला नाही तर कुणाचे पाय… कुणाच्या डोन्फाला मार लागला, तर कुणाचे डोके फुटले. प्रत्येकाच्या शरीरावर जखमा… प्रत्येकाच्या शरीरावर रक्त… अस्तव्यवस्त पडलेल सामान… माणसंही अस्तव्यस्त पडलेली… ओडिशा येथील रेल्वे ही दृश्य आहेत. अपघाताच्या फोटोतून अपघाताची भीषणता दिसून येते. कुणी बाप गमावलाय, कुणी नवरा तर कुणी मुलगा… वि पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येतय… [रहार सुरू आहे. रुग्णालयात तर आमेश आणि माग आहे.

ओडिशा येथे बालासोर जवळ कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात झालाय. या अपघातात आतापर्यंत 233 लोकांचा मृत्यू झाला तर 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी 50 रुग्णवाहिका कमी पडल्या. त्यामुळे बसेस मागवण्याची दुर्देवी वेळ प्रशासनावर आलीय. काल संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. तीन ट्रेनने एकमेकांना धडक दिली अन् होत्याचं नव्हतं झालं. कालपासून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. उजाडलं तरीही रेक्स्यू ऑपरेशन सुरूच होतं. रेक्स्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांच्या डोळ्याला डोळा लागलेला नाहीये. अपघाताची भीषणताच तेवढी होती.

पहा येथे संपूर्ण माहिती

शब्दात सांगणं कठिण

मी कोरोमंडल एक्सप्रेसच्या बोगी नंबर पाचमध्ये होतो. जेव्हा अपघात झाला तेव्हा झोपेत होतो. ट्रेन पटरीवरून खाली उतरली तेव्हा हल्यासारखा आणि माझा उपडा माझ्या अंगावर 10 से 15 लोक पडलेले होते. मी या लोकांच्या खाली दबलो गेलो. कशातरी पद्धतीने मी डब्यातून बाहेर आलो. बाहेर येताच भाव पाहून मलाही जे काही समोर पाहिलं ते डेंजर होते. शब्दात सांगणंड़ी कठिण आहे. ना कुणाचे हात होते, ना कुणाचे पाय… जिकडे तिकडे रक्ताने माखलेली शरीर…. आताही ते चित्र आठवताना कसं तरी होते, अरो एका प्रत्यक्षदर्शन सांगितल

ते वाचले

S5 बोगीतील प्रवाशांना फारसं काही लागले नाही. त्यांना किरकोळ मार लागला. त्यांचे जीव पोडक्यात बचावले. आम्ही चेन्नईला जात होतो. मी पेंटर आहे. माझ्या सीटच्या खाली एक दोन वर्षाचा मुलगा होता. तो पूर्णपणे सुरक्षित आहे. एका व्यक्तीने माझ्या कुटुंबीयांना वाचवलं, अस दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितले,

रेस्क्यू ऑपरेशन जोरात

या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीने हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 233 मृतदेह काढण्यात आले आहेत. तर 900 जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. अपघाताची पाहणी करण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री बालासोर येत आहेत, तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सुद्धा घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment